भंडारा जिल्ह्यातील पवनी हे प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक वैभव लाभलेले श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे असलेले बारा ज्योतिर्लिंग शिवालय आणि विश्वकर्मा मंदिर हे भाविक व पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
सोलापूरचा हिप्परगा तलाव ठरला १५४ वर्षांचा इतिहास आणि ३ तालुक्यांची तहान भागवणाऱ्या हिप्परगा तलावाला जागतिक सन्मान मिळाला आहे.
अचलपूर (प्राचीन एलिचपूर) हे अमरावती जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर असून विदर्भाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासात त्याला विशेष स्थान आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वान नदीवर उभारण्यात आलेला वान प्रकल्प हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जलसंपदा प्रकल्प मानला जातो. सिंचन, जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि जलविद्युत निर्मिती या दृष्टीने या प्रकल्पाचे विशेष महत्त्व आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधील एक असे निसर्ग रम्य पर्यटन स्थळ आहे जिथे संगम आहे तीन नद्यांचा ..
उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या धरणांपैकी एक आहे. भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणामुळे सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांचा कायापालट झाला आहे,.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी परिसरातील प्राचीन श्री काळामहादेव मंदिर हे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. स्वयंभू शिवलिंगाबाबत स्थानिकांमध्ये विशेष श्रद्धा असून श्रावण महिना व महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. शांत, निसर्गरम्य वातावरण आणि पारंपरिक स्थापत्य शैलीमुळे हे मंदिर धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.
कामठा किला (राजवाड़ा) गोंदिया जिले की एक महत्वपूर्ण ऐतिहासिक धरोहर है, जिसका निर्माण नागपुर के भोसले शासनकाल में सरदार पृथ्वीराज सिंह नागपुरे द्वारा कराया गया था। विशाल प्रवेश द्वार, हाथियों का अस्तबल, गहरी खाई और प्राकृतिक झील इसकी सुदृढ़ सुरक्षा व्यवस्था तथा भव्य स्थापत्य कला को दर्शाते हैं। कामठा राजपरिवार ने समाजसेवा में भी महत्वपूर्ण योगदान दिया है। राजपरिवार के वंशज कुंवर तिलक सिंह द्वारा दान की गई भूमि पर आज गोंदिया का प्रसिद्ध के.टी.एस जिला अस्पताल संचालित हो रहा है। इतिहास, संस्कृति, समाजसेवा और जनकल्याण की दृष्टि से कामठा राजवाड़ा गोंदिया जिले की गौरवशाली विरासत का प्रतीक है।
छत्रपती संभाजीनगरजवळील कानापूर शिवार येथील पारदेश्वर शिवमंदिर हे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. येथे १११ किलो पाऱ्यापासून बनवलेले पारद शिवलिंग आणि १५१ किलो गंधकाची वेदी ही प्रमुख आकर्षणे आहेत. मंदिर परिसरात नवग्रह, सरस्वती, हनुमान, कार्तिकेय स्वामी तसेच विविध देवींची मंदिरे आहेत. पारद शिवलिंगाच्या दर्शनाने सुख, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराशेजारी असलेल्या श्री लक्ष्मी कुबेर सिद्धपीठात दिवाळीदरम्यान विशेष धार्मिक उत्सव साजरे केले जातात. धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संगम असलेले हे मंदिर शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
प्रतीजेजुरी, श्री खंडोबा देवस्थान, घुंगराळा, ता. नायगाव, जि. नांदेड
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला नरनाळा किल्ला हा विदर्भातील सर्वात भव्य, विस्तीर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक मानला जातो. अकोट शहराजवळ असलेला हा किल्ला आपल्या प्राचीन वास्तुकला, समृद्ध इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि दुर्गवैभवामुळे पर्यटक, इतिहास संशोधक आणि दुर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे. घनदाट जंगल, डोंगररांगा आणि निसर्गरम्य परिसराने वेढलेला हा किल्ला विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे.
चंद्रपूर शहरातील प्राचीन महाकाली देवीचे मंदिर हे विदर्भातील महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. शहराची ग्रामदेवता असणारी महाकाली देवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक आहेत. येथे एकूण १४ लेणी असून त्यांची निर्मिती इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात झाल्याचे मानले जाते. चैत्यगृह, विहार, दगडात कोरलेले स्तंभ आणि आकर्षक शिल्पकला ही येथील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सातवाहनकालीन कला, इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी पितळखोरा लेणी हे पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण ठरते.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा गावाजवळ वसलेले श्री रेणुकादेवी मंदिर हे विदर्भातील एक प्राचीन, जागृत व प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. उमरखेड–वाशीम मार्गावर उमरखेडपासून सुमारे १५ ते १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका रमणीय टेकडीवर हे मंदिर वसलेले असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
तीन नद्या, दोन राज्ये आणि तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले विदर्भातील प्रमुख तीर्थक्षेत्र
फेब्रुवारीत होतो अनोखा किरणोत्सव
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे उत्कृष्ट उदाहरण
यवतमाळ जिल्ह्यातील इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक
स्वामींच्या इच्छेने, त्यांच्या महासमाधीच्या एक वर्ष आधी स्थापन झालेला मठ
इतिहास, अध्यात्म अन् देशप्रेमाचा त्रिवेणी संगम
निसर्गरम्य परिसरातील प्राचीन हेमाडपंती वास्तू असलेले श्रद्धास्थान
अध्यात्म, निसर्ग आणि साहसी पर्यटनाचा सुंदर संगम असलेले स्थळ
पर्यंटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले धार्मिक स्थळ
सोलापूर जिल्ह्यातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील वारसा
हेमाडपंती स्थापत्याचा अनमोल ठेवा
धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ
लाडक्या भक्तासाठी श्री विष्णू प्रत्यक्ष अवतरल्याची कथा
आयएनएस गुलदार युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील पर्यटन केंद्रात; सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण
अधिक मासात आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण
सोलापूरमधील हत्तरसंग कुडलचे ऐतिहासिक वैभव!
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील गोरठा गावातील तीर्थक्षेत्र
देगलूर तालुक्यातील होट्टल गावात आहे पुरातन वारसा
गोदावरी नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्र
रायगडच्या मातीत उमटलेल्या पाऊलखुणा
माहूरगडच्या रेणुकामातेचे उपपीठ
सोलापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अविभाज्य भाग
तीन राक्षसांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका
इथेच घडली होती रेड्याच्या मुखातून वेद वदवल्याची घटना
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या आठ वर्षे आधीपासून सुरू आहे उत्सव
महान तपस्वींच्या पाऊलखुणा असलेले जळगाव जिल्ह्यातील पवित्र स्थान
अहिल्यानगरमधील नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी. त्यांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली. त्या ठिकाणाविषयी...
नरसिंग गिरजी मिलमध्ये आहे मारुतीचे २०० वर्षे पुरातन देऊळ
रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील पुरातन ठेवा
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील किल्ला
अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ
स्थापत्यकला, संस्कृती, पुराणकथा यांचा संगम असलेल्या या मंदिरांविषयीची थोडक्यात माहिती देणारा लेख... महाशिवरात्रीनिमित्त...
श्री समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले, तेजस्वी वारसा जपणारे धर्मपीठ
कोकण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अप्रतिम अनुभव
पर्यटनाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्या व युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशातून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून 'अमृत पर्यटन' या विषयाचा उदय झाला. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांनी या संकल्पनेबद्दल लिहिलेला हा लेख...
रायगड म्हणजे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला. या रायगडाची माहिती सांगणारा हा लेख....
वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळे
कोकणातील पहिल्याच उपक्रमाचा पर्यटकांनी लुटला आनंद
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी नुकतीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची भेट घेऊन चौधरी यांनी त्यांना अमृत संस्थेच्या कार्याविषयी आणि योजनांविषयी माहिती दिली. चौधरी यांनी लिहिलेला लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाची अद्भुत निर्मिती पाहायला मिळते. येथे २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद परिसरात अनेक रांजणखळगे तयार झाले असून, त्यांनी चित्तवेधक शिल्परचना घडवली आहे.
निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि स्वाद यांचा अनोखा संगम म्हणजेच रत्नागिरी जिल्हा पर्यटन. शांतता, सौंदर्य आणि संस्कृती अनुभवायची असेल तर रत्नागिरी हा प्रत्येक पर्यटकाने भेट द्यायलाच हवा असा जिल्हा आहे.
जळगाव जिल्हा अनेक पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे; शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थानिक खाद्यपदार्थांसाठी तो ओळखला जातो. पर्यटन हे स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन आहे.
समर्थशिष्य कल्याणस्वामींचे समाधीमंदिर डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख….