उद्या म्हणजे २ ऑगस्टला जागतिक मैत्री दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त मैत्रीचा खरा अर्थ आणि भारतीय संस्कृतीतील त्याचे मह्त्त्व सांगणारा हा लेख-
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकाराने वसमत तहसील कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावी, नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते दृढ व्हावे या उद्देशाने 'अमृत संवाद सेतू' हा अभिनव उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून ‘अमृत संवाद सेतू’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, प्रशासन व्यवस्था, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
दुर्ग चढाई करणे हे खरंतर अतिशय कठीण साहसी कार्य आहे. यात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षमतांची कसोटी लागते. अशा वेळी हे साहसी कार्य एक-दोनदा नव्हे तर तब्बल १५० वेळा करणे, ही खरंच कौतुकाची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची गोष्ट आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील दुर्गप्रेमी शैलेश विठ्ठल निवळकर यांनी ऐतिहासिक माहुली किल्ला तब्बल १५० वेळा सर करून एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी केली आहे. जाणून घेऊया त्यांचा हा रोमांचकारी प्रवास.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रावलापाणी संघर्ष म्हणजे खानदेशातील जालियानवाला बाग हत्याकांड असेच म्हटले पाहिजे; ज्याची नोंद इतिहासात नाही, परंतु आजसुद्धा त्याठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या खुणा आहेत. इतिहासाच्या पानांवर कदाचित ही कथा नसेल, पण या धरतीवर झालेल्या रक्तरंजित संघर्षाची गाथा आजही येथील मातीच्या कणाकणात जिवंत आहे.
युवा ब्राह्मण संघ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक व सत्कार सोहळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर, तिवारी चौक, यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या राघव कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला.
सर्वांनाच नवी ऊर्जा देणारे कार्य
कापूस उत्पादनवाढीचे संशोधन आणि समाजकार्याचे जाळे विणणारे डॉ. श्रीरंग तथा दादा लाड यांचा कार्यपरिचय...
संथाली भाषा, लोकसंगीत आणि ओल चिकी लिपीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अवलिया व्यक्तिमत्त्वाची ओळख...
सर्वांसाठी ज्ञानाचे केंद्र उभारणाऱ्या अवलियाची गोष्ट
यवतमाळमधील सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या दिव्यांग सेवा समितीचा कौशल्यविकासासाठी उपक्रम
दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारी संस्था
अध्यात्माच्या जोडीने समाजात सुधारणा करण्याचे व्रत स्वीकारलेला व्रतस्थ योगी
अहिल्यानगरमधील पथदर्शी आणि प्रेरक प्रकल्प
मोबाइल अॅप्स, डिजिटल टूल्स आणि ई-लर्निंगचा वापर करून त्यांनी अध्यापन पद्धतीत बदल
करुणा, क्षमाशीलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे जागतिक प्रतीक