नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अमूल्य विचार
नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत प्रखर देशभक्त होते. त्यांचे अवघे जीवन संघर्षमय होते. त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेला लढा, त्यासाठी जगातील काही देशांच्या प्रमुखांशी केलेल्या भेटीगाठी हे सारे अद्भुत होते. नेताजींनी वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेतला. २३ जानेवारी या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा एक अमूल्य विचार येथे देत आहोत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment